भारताच्या आधुनिक इतिहासाच्या संदर्भात, पुढील जोड्या विचारात घ्या:
| उपक्रमशीलता | व्यक्ती |
| 1. भारतातील रेल्वे | लॉर्ड रिपन |
| 2. धननिःसारण | दादा भाई नौरोजी |
| 3. पहिली कापूस कापड गिरणी | कावासजी नानाभाय डावर |
| 4. कायम धारा पद्धती | कॅप्टन अलेक्झांडर रीड आणि सर थॉमस मुनरो |
वरीलपैकी कोणती/कोणत्या जोडी/जोड्या योग्यरित्या जुळली/जुळल्या आहे?
1
केवळ 1 आणि 4
2
केवळ 1 आणि 2
3
केवळ 2 आणि 3
4
केवळ 1, 2, आणि 4