खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे -
।. पुष्यमित्र शुंगाने शेवटचे मौर्य सम्राट बृहद्रथ यांचा वध करून शुंग राजवंशाची स्थापना केली.
II. पुष्यमित्र शुंग हा मौर्य सैन्याचा सरसेनापती होता.
III. इसवीसन पूर्व 185 मध्ये शुंग साम्राज्याची स्थापना करण्यात आली.
1
केवळ ।
2
केवळ । आणि ।।
3
केवळ ।। आणि ।।।
4
सर्व सत्य आहेत