1857 च्या उठावाबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1
या उठावाच्या वेळी लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल होता.
2
या उठावाचे तात्कालित कारण पाश्चात्य शिक्षण पद्धतींची स्थापना होती.
3
हा उठाव 1757 नंतरच्या वसाहतवादी शासनाच्या भूमिका आणि धोरणांचा परिणाम होता.
4
यामध्ये फक्त ब्रिटिश भारतीय सैन्यातील सैनिक सहभागी झाले होते.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation