अमिताभकडे 3 पिशव्या आहेत. प्रत्येक पिशवीत 30 आंबे आहेत. मुंबई ते देहरादून दरम्यान प्रवास करताना त्यांना 30 टोलनाके पार करावे लागतात. प्रत्येक नाक्यावर त्याला प्रत्येक पिशवीमागे एक आंबा द्यावा लागतो. तर अमिताभ त्याच्या मुक्कामाला पोचल्यावर त्याच्याकडे किती आंबे शिल्लक असतील?
1
0
2
24
3
25
4
30