भारतातील सर्वोच्च न्यायालय (SC) आणि उच्च न्यायालयाच्या (HC) न्यायाधीशांच्या महाभियोगासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:
1. SC आणि HC च्या न्यायाधीशांवर केवळ "सिद्ध गैरवर्तन" किंवा "अक्षमता" या कारणास्तव महाभियोग चालविला जाऊ शकतो.
2. महाभियोग प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभेच्या 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो.
3. चौकशी समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर संसदेच्या संयुक्त अधिवेशनाद्वारे महाभियोगाची प्रक्रिया राबविली जाते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 1
3
फक्त 2 आणि 3
4
फक्त 1 आणि 3