भारतातील परिसीमनासंदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1. परिसीमन म्हणजे लोकसंख्येतील बदलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या जागांच्या सीमा पुन्हा आखण्याची प्रक्रिया होय.

2. भारतात चार वेळा परिसीमन आयोग स्थापन करण्यात आला असून, शेवटचा अयोग्य 2002 मध्ये स्थापन करण्यात आला होता.

3. लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन सध्या 2026 पर्यंत गोठवले आहे.

खालील संकेतांक वापरून योग्य उत्तर निवडा:

1
फक्त 1
2
फक्त 1 आणि 2
3
फक्त 2 आणि 3
4
1, 2 आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation