खालील विधाने विचारात घ्या:
1. भारतातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांबद्दल जागरूकता पसरवणे हा वीर गाथा प्रकल्पाचा उद्देश आहे.
2. संरक्षण मंत्रालयाद्वारे (MoD) शिक्षण मंत्रालयाच्या (MoE) सहकार्याने सदर योजना सुरू करण्यात आली आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही