विजय दिवसाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
1. 1962 च्या युद्धात चीनवर भारताचा विजय झाल्याबद्दल दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो.
2. चीनसोबतच्या 1962 च्या युद्धात रेझांग लाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही