खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

a) महाराष्ट्रात भूमी संसाधनांचा सर्वात जास्त वापर शेतीसाठी केला जातो.

b) कोकण व पश्‍चिम घाट तसेच राज्यातील अतिपूर्वेकडील प्रेदशात शेती सर्वात जास्त प्रमाणात होते.

c) तापी, गोदावरी, वर्धा-वैनगंगा, भीमा, कृष्णा इत्यादी नद्यांच्या खोर्‍यात शेती ही अतिशय अल्प प्रमाणात होते.

1
फक्त a
2
a आणि b
3
b आणि c
4
a, b, c

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation