खालील विधाने विचारात घ्या:

(a) अखिल भारतीय स्तरावर वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक आहे.

(b) राज्यासाठी दरडोई विजेचा अंतिम वापर अखिल भारतीय स्तरापेक्षा कमी आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?  

1
फक्त (a)
2
फक्त (b)
3
(a) आणि (b) दोन्ही
4
(a) किंवा (b) दोन्ही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation