वन सर्वेक्षणाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

a. शहरांमध्ये, दिल्लीनंतर मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक जंगल आहे.

b. महाराष्ट्र राज्याच्या वनांमध्ये देशात चौथ्या क्रमांकाचा कार्बन साठा आहे.

c. महाराष्ट्रातील खारफुटीच्या आच्छादनात वाढ हे प्रामुख्याने नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे होते.

वर दिलेल्या विधानांपैकी,

1
केवळ a आणि c योग्य आहेत
2
केवळ b आणि c योग्य आहेत
3
केवळ a आणि b योग्य आहेत
4
सर्व विधाने a, b आणि c योग्य आहेत

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation