खालील विधानापैकी कोणते/कोणती विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?
अ) महाराष्ट्रात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन रायगड जिल्ह्यात होते (2022 पर्यंत).
ब) कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकविला जात नाही.
क) भारतात सर्वाधिक केळी उत्पादन महाराष्ट्रात होते.
ड) महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात अधिक क्षेत्र अकोला-वाशिम जिल्ह्यात आहे.
1
फक्त अ
2
फक्त ड
3
अ, ब आणि क
4
ब, क, ड