खालील विधाने विचारात घ्या:
(a) महाराष्ट्र सरकारने 2018-19 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे.
(b) राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ (MSHMPB) ची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली.
(c) डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी समूह पध्दतीने राबविण्यात येत आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
(a) आणि (b)
2
(b) आणि (c)
3
(a) आणि (c)
4
वरीलपैकी सर्व