खालील विधाने विचारात घ्या.
(a). मुंबई ही आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
(b). औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
(c). देशातील औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा 20 ते 25% आहे.
(d). देशातील एकूण रासायनिक उत्पादनापैकी सुमारे 40% उत्पादन महाराष्ट्रात होते.
वरीलपैकी कोणता/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त (a), (b) आणि (c)
2
फक्त (b), (c) आणि (d)
3
फक्त (a), (c) आणि (d)
4
फक्त (a), (b) आणि (d)