महाराष्ट्रातील शेतीविषयक विधानांचे निरीक्षण करा:

(a) मातीची धूप ही शेतीमध्ये गंभीर समस्या नाही.

(b) नद्यांना पूर, जंगलतोड आणि अनियंत्रित चराई यांमुळे मातीची धूप होते.

(c) जास्त सिंचनामुळे माती क्षारयुक्त आहेत.

1
विधान (b) आणि (c) योग्य आहेत 
2
विधान (a) आणि (b) योग्यआहेत 
3
विधान (a), (b) आणि (c) योग्य आहेत 
4
विधान (a), (b) आणि (c) योग्य नाहीत 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation