खालील विधाने विचारात घ्या:
(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकर्यांना आर्थिक मदत दिली जाते.
(ब) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे/आहेत?
1
फक्त (अ)
2
फक्त (ब)
3
(अ) आणि (ब) दोन्ही
4
(अ) किंवा (ब) दोन्हीही नाही