'जलयुक्त शिवार अभियाना' बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

1
स्वातंत्र्यानंतर लोकसहभागातून साकारलेली ही सर्वात मोठी चळवळ आहे.
2
पाच वर्षात 25,000 गावांना दुष्काळमुक्त करण्याचा या योजनेचा संकल्प आहे.
3
या योजनेसाठी गावाची निवड ही जिल्हा पातळीवरील समितीमार्फत केली जाते.
4
गावाच्या कृति आराखड्याला ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation