सन 2011 च्या जनगणना अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे.

a) महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतपेक्षा अधिक आहे.

b) उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

c) भारतातील बाल लिंगगुणोत्तर प्रमाण हे महाराष्ट्रातील बाल लिंगगुणोत्तर प्रमाणापेक्षा जास्त आहे.

1
फक्त a
2
फक्त b
3
फक्त c
4
सर्व बरोबर 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation