भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर अधिवेशन (1929) हे इतिहासात अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण
1. त्या अधिवेशनात द्विराष्ट्र सिद्धांत नाकारणारा ठराव मंजूर करण्यात आला.
2. पूर्ण स्वराज्याची प्राप्ती हे काँग्रेसचे ध्येय म्हणून स्वीकारले गेले.
3. लंडनमधील गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
1 आणि 3
2
फक्त 2
3
2 आणि 3
4
1, 2 आणि 3