खालील विधानांचा विचार करा.
1. अखिल भारतीय कामगार संघटना काँग्रेसने (AITUC) स्वराज्याचा ठराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मंजूर होण्यापूर्वीच संमत केला.
2. जवाहरलाल नेहरूंनी AITUC चा भाग होण्यास नकार दिला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 पैकी कोणतेही नाही