खालील विधाने विचारात घ्या:
1. भारताचा महान्यायवादी व भारताचा सॉलिसिटर जनरल हे शासनाचे असे एकमेव अधिकारी असतात, ज्यांना भारताच्या संसदेच्या बैठकांमध्ये सहभागी होण्याची परवानगी असते.
2. भारतीय संविधानानुसार, भारताचा महान्यायवादी, जेव्हा त्यांना नियुक्त केलेले सरकार राजीनामा देते, तेव्हा तोसुद्धा राजीनामा देतो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
केवळ 1
2
केवळ 2
3
1 व 2 दोन्ही
4
1 व 2 दोन्ही नाहीत