बी. आर. आंबेडकरांबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1. मुंबईत त्यांनी अस्पृश्यांच्या नैतिक आणि भौतिक उन्नतीसाठी 'बहिष्कृत हितकरणी सभा' नावाची संस्था सुरु केली.
2.1942 मध्ये त्यांनी अखिल भारतीय पक्ष म्हणून अनुसूचित जाती फेडरेशनची स्थापना केली.
3. त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1
1 आणि 2 फक्त
2
2 आणि 3 फक्त
3
1 आणि 3 फक्त
4
1, 2 आणि 3