भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यासाठी कोणत्या दोन अभयारण्यांचे विलीनीकरण केले जात आहे?
1
पेंच अभयारण्य आणि सातपुडा अभयारण्य
2
नोरादेही अभयारण्य आणि राणी दुर्गावती अभयारण्य
3
बांधवगड अभयारण्य आणि पन्ना अभयारण्य
4
कान्हा अभयारण्य आणि बोरी अभयारण्य