प्रारंभिक वैदिक कालखंडाच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
1. नातेसंबंध हा समाजरचनेचा आधार होता.
2. राजाने नियमित किंवा स्थायी सैन्य ठेवले नाही.
3. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
1
केवळ 1 आणि 2
2
केवळ 2 आणि 3
3
1, 2 आणि 3
4
केवळ 1 आणि 3