संथाळ बंडाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. जमातींनी त्यांच्या हक्कांसाठी आणि समस्यांसाठी सशस्त्र पद्धतीने निषेध केला.
2. जमिनदारांकडून जमातींचे शोषण झाल्यामुळे जमातींचे रूपांतर बंधपत्रित मजूरांमध्ये झाले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही