भारतातील राजकीय पक्षांबाबत खालील विधाने विचारात घ्या:

1. प्रादेशिक पक्षांच्या वाढीस कारणीभूत घटकांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय राजकारणाची प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करण्यास असमर्थता.

2. चार राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते.

3. एखाद्या राज्यातून लोकसभेच्या प्रत्येक 25 जागांपैकी एक जागा (किंवा समतुल्य भाग) जिंकल्यास पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?

1
फक्त 2
2
1, 2 आणि 3
3
फक्त 2 आणि 3
4
फक्त 1 आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation