मुघल साम्राज्याच्या पतनाबाबत खालील विधाने विचारात घ्या:

  1. नंतरचे मुघल सम्राट निरुपयोगी आणि निष्काळजी होते.
  2. साम्राज्याच्या अफाट विस्तारामुळे कमकुवत मुघलांना नियंत्रित करणे कठीण झाले.
  3. नादिरशहा आणि अहमद शाह अब्दालीचे आक्रमण.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1
केवळ 1 आणि 2
2
1, 2 आणि 3
3
केवळ 2 आणि 3 
4
केवळ 1 आणि 3 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation