मुघल साम्राज्याच्या पतनाबाबत खालील विधाने विचारात घ्या:
- नंतरचे मुघल सम्राट निरुपयोगी आणि निष्काळजी होते.
- साम्राज्याच्या अफाट विस्तारामुळे कमकुवत मुघलांना नियंत्रित करणे कठीण झाले.
- नादिरशहा आणि अहमद शाह अब्दालीचे आक्रमण.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
केवळ 1 आणि 2
2
1, 2 आणि 3
3
केवळ 2 आणि 3
4
केवळ 1 आणि 3