खालील विधाने विचारात घ्या:
1. भारताच्या पहिल्या गैर-काँग्रेस पक्षाच्या प्रधानमंत्र्यांनी 1977 मध्ये आपला पदभार स्वीकारला.
2. आतापर्यंत राज्यांचे मुख्यमंत्री पद भूषविलेले केवळ सहा व्यक्ती प्रधानमंत्री झाले आहेत.
3. आतापर्यंत राज्यसभेचे सदस्य असलेले केवळ तीन व्यक्ती प्रधानमंत्री झाले आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1
केवळ 1
2
2 व 3
3
1 व 2
4
1, 2 व 3