नुकतीच, भारत सरकारने पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. "पी. व्ही. नरसिंह राव" यांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
1) सर्वप्रथम 1991 मध्ये, पी. व्ही. नरसिंह राव यांनी "मनरेगा कायदा" प्रस्तावित केला होता.
2) 24 जुलै 1991 रोजी, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतात उखाजा (LPG) सुधारणा आणल्या होत्या.
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही