महात्मा गांधींसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
1
महात्मा गांधी यांचा जन्म 1869 साली पोरबंदर येथे झाला होता.
2
1942 साली त्यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केले होते.
3
1910 साली त्यांनी चंपारण सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते.
4
1930 साली त्यांनी दांडी मीठ यात्रेचे नेतृत्व केले होते.