गांधीजींच्या सत्याग्रहांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. गांधीजींच्या नावाने, चंपारण येथे, शेतकरी नेत्यांनी हिंसक कारवायांमध्ये शेतकऱ्यांचे संघटन केले.
2. खेडा सत्याग्रहाच्या वेळीच गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उपोषणाचे हत्यार प्रथम वापरले.
3. खेडा सत्याग्रहाचे तात्कालिक कारण म्हणजे प्लेग बोनस काढून घेणे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
2 आणि 3
3
1 आणि 3
4
1, 2 आणि 3