संत्री, सफरचंद, नारळ, केळी, लिची आणि आंबा ही सहा वेगवेगळी फळे एकाच आठवड्यातील सहा वेगवेगळ्या दिवशी (सोमवारपासून सुरू होऊन शनिवारी संपणाऱ्या) नाश्त्यामध्ये खाल्ली जातात. केळे हे फळ सोमवारी खाल्ले जाते. केळ्यानंतर तिसऱ्या दिवशी आंबा खाल्ला जातो. आंबा आणि लिची यांच्यादरम्यान केवळ एकच फळ खाल्ले जाते. आंब्याच्या लगेच पुढल्या दिवशी नारळ खाल्ले जाते. संत्र्याच्या आदल्या दिवशी सफरचंद खाल्ले जाते. तर बुधवारी कोणते फळ खाल्ले जाते?
1
लिची
2
नारळ
3
संत्रे
4
सफरचंद