सहा वर्गमित्रांनी एक परीक्षा दिली. यथार्थने करणपेक्षा जास्त गुण मिळवले. पार्थचे गुण अमृतापेक्षा कमी होते. विनीताने पार्थपेक्षा जास्त गुण मिळवले. पार्थने यथार्थइतकेच गुण मिळवले. गिरीशने करणपेक्षा जास्त गुण मिळवले नाहीत. विनीताने अमृतापेक्षा कमी गुण मिळवले. वरील माहितीनुसार खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही?
1
करणने विनीतापेक्षा कमी गुण मिळवले.
2
गिरीशने पार्थपेक्षा कमी गुण मिळवले.
3
अमृताने करणपेक्षा जास्त गुण मिळवले.
4
यथार्थने अमृतापेक्षा जास्त गुण मिळवले.