एकूण 190 व्यक्ती एका विवाह सोहळ्याला उपस्थित होते ज्यात 122 व्यक्तींनी पालक पनीर खाल्ले, 93 व्यक्तींनी डोसा खाल्ला आणि 75 व्यक्तींनी बिर्याणी खाल्ली, जर 37 व्यक्तींनी बिर्याणी आणि पालक पनीर खाल्ले, 38 व्यक्तींनी डोसा आणि बिर्याणी खाल्ली, 45 व्यक्तींनी डोसा आणि पालक पनीर दोन्ही खाल्ले आणि 20 व्यक्तींनी तिन्ही पदार्थ खाल्ले. तर किती व्यक्तींनी केवळ एकच पदार्थ खाल्ले?
1
40
2
110
3
60
4
90