खालील विधाने विचारात घ्या:
1. शुद्ध पाण्यात मीठ मिसळल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो आणि पाण्याचा गोठणबिंदू कमी होतो.
2. मिथाइल अल्कोहोल पाण्यात मिसळल्यावर पाण्याचा उत्कलन बिंदू कमी होतो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
मीठ आणि मिथाइल अल्कोहोल वर्तनात समान आहे