General Knowledge Modern India (Pre-Congress Phase) Socio - Religious Reform Movements in the 19th and 20th CE India
खालीलपैकी कोणते विधान/ विधाने योग्य आहे/ आहेत?
- बंगालमध्ये स्वामी विवेकानंद यांनी परमहंस मंडळाची स्थापना केली.
- हिंदु धार्मिक विचारसरणी व प्रथा काळानुसार सुधाराव्यात या हेतूने महाराष्ट्रात प्रार्थना समाज सुरू करण्यात आला.
1
फक्त 1
2
फक्त 2
3
दोन्ही योग्य
4
दोन्ही अयोग्य