खाली एक प्रश्न दिलेला आहे, त्यानंतर I, II व II क्रमांकाचे तीन युक्तिवाद दिलेले आहेत. दिलेल्या प्रश्नासंदर्भात कोणता/ते युक्तिवाद प्रबळ आहे/त ते ठरवा.

प्रश्न:

सरकारी अधिकाऱ्यांच्या एक-दोन वर्षांनंतर बदल्या व्हायला हव्यात का?

युक्तिवाद:

I. होय. ते स्थानिक लोकांशी मैत्री करतात आणि त्यांच्याकडून आपला फायदा करून घेतात.

II. नाही. त्यांची धोरणे आणि योजना आकार घेऊ लागतील, तोपर्यंत त्यांना शिकावे लागेल.

III. नाही. त्यांना प्रशासकीय अडचणी येत असल्यामुळे त्यांची खूप गैरसोय होते.

1
सर्व युक्तिवाद प्रबळ आहेत
2
केवळ युक्तिवाद I व II प्रबळ आहेत
3
केवळ युक्तिवाद II व III प्रबळ आहेत
4
केवळ युक्तिवादप्रबळ आहे

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation