भारतीय स्वातंत्र्य संग्रामासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

1
1857 चा उठाव हा पहिला स्वातंत्र्य संग्राम मानला जातो.
2
शेख मुजीबुर रहमान यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
3
सायमन कमिशन, 1928 साली मुंबई येथे आले होते.
4
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना मार्च 1931 मध्ये फाशी देण्यात आली होती.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation