पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या यशाने प्रेरित होऊन, केंद्र राज्यांपासून स्वतंत्रपणे ही योजना राबवेल.
2. शेती आणि शाश्वतता वाढविण्यासाठी कमी उत्पादकता असलेल्या 100 जिल्ह्यांचा या कार्यक्रमात समावेश केला जाईल.
3. ही योजना सिंचन सुधारण्यावर, पंचायत आणि गट पातळीवर काढणीनंतर साठवणूक वाढवण्यावर आणि शेतकऱ्यांसाठी अल्प आणि दीर्घकालीन कर्जाची चांगली उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि ३
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2 आणि 3