संत तुकारामांबद्दल खालील विधाने विचारात घ्या:
1. ते शिवाजी महाराजांचे समकालीन होते.
2. संत ज्ञानेश्वर, एकनाथ आणि नामदेव यांच्यासोबत ते वारकरी पंथाचे होते.
3. अभंग म्हणून ओळखले जाणारे त्यांचे भक्तीपर काव्य संस्कृतमध्ये लिहिलेले आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2 आणि 3