भारतातील राजकीय दुखवटा पाळण्याच्या प्रोटोकॉलसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. भारताच्या राष्ट्रपतींकडून, एखाद्या प्रमुख राष्ट्रीय नेत्याच्या निधनाच्या बाबतीत राजकीय दुखवटा जाहीर केला जातो.
2. राजकीय दुखवटा प्रसंगी, देशभरातील सर्व इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो.
3. राजकीय दुखवट्याचा कालावधी गृह मंत्रालयाद्वारे निश्चित केला जातो.
वरीलपैकी किती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त एक
2
फक्त दोन
3
सर्व तीन
4
एकही नाही