1929 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर येथील अधिवेशन महत्त्वपूर्ण आहे कारण:
1
यामध्ये संपूर्ण स्वराज्याच्या मागणीचा ठराव संमत करण्यात आला होता.
2
रौलेट सत्याग्रह सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता.
3
यामध्ये भारतात नागरी सेवा परीक्षा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
4
प्रांतीय निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत करण्यात आला होता.