ग्लासगो परिषदे संबंधी कोणते विधान असत्य आहे?
1
ग्लासगो परिषद हवामान बदलासंदर्भात आयोजित केलेली होती.
2
सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहमत होते.
3
भारत सन् 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल.
4
भारत सन् 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल.