भारताच्या 2011च्या जनगणनेसंदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा:

1. भारतातील स्त्रियांच्या साक्षतेचे प्रमाण 70%पेक्षा जास्त आहे.

2. नागालँडमध्ये लोकसंख्यावाढीचा दर ऋणात्मक दर दिसून आला.

3. बिहारमध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे.

1
केवळ 1 आणि 2 
2
केवळ 2 आणि 3 
3
केवळ 1 आणि 3 
4
केवळ 1, 2 आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation