भारताच्या कोळसा साठ्यांच्या संदर्भात खालील गोष्टींचा विचार करा :
1. भारतात जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे कोळशाचे साठे आहेत.
2. भारताचा एकूण कोळसा पुरवठा झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून होतो.
3. देशांतर्गत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आयातीवर अवलंबून न राहता कोळशामुळे देशाची ऊर्जेची गरज भागविण्यास मदत होऊ शकते.
वर दिलेली कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
1 आणि 2
2
2 आणि 3
3
1 आणि 3
4
1, 2 आणि 3