भारताबाबत पुढील विधानांचा विचार करा.

1. मुख्य भूमी अक्षांश 8°4' उत्तर आणि 37°6' उत्तर आणि रेखांश 68°7' पूर्व आणि 97° 25' पूर्व दरम्यान आहे.

2. भारत हा जगातील (क्षेत्रफळानुसार) सातव्या क्रमांकाचा देश आहे.

3. भारताची सीमा 8 देशांशी संलग्न आहे.

4. कर्कवृत्त 7 राज्यांतून जाते.

वरीलपैकी कोणते विधान / विधाने योग्य आहेत.

1
केवळ 1, 3 आणि 4
2
केवळ 1 आणि 2
3
केवळ 3 आणि 4
4
केवळ 2

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation