भारताच्या किनारपटीवरील मैदानांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा:
1. पश्चिम किनारपट्टीचा हा एक अरुंद पट्टा असून तो बंदरे आणि गोदींच्या विकासासाठी नैसर्गिक परिस्थिती प्रदान करतो.
2. मलबार किनारपट्टीला कयाल्सच्या स्वरूपात काही विशिष्ट वैशिष्ट्ये मिळाली आहेत, ज्यांचा उपयोग मासेमारी आणि अंतर्देशीय नौकानयनासाठी होतो.
3. पूर्वेकडील किनारपट्टीवरील भूखंडमंच समुद्रात जवळपास 500 कि.मी. पर्यंत पसरलेले आहे.
वर दिलेले कोणते विधान बरोबर आहे / दिलेली कोणती विधाने बरोबर आहेत?
1
केवळ 1 आणि 2
2
केवळ 2 आणि 3
3
केवळ 1 आणि 3
4
1, 2 आणि 3