भारतीय संविधानाच्या अकराव्या परिशिष्टानुसार खालीलपैकी कोणत्या बाबी पंचायतींच्या कक्षेत ठेवल्या जातात?
1. कृषी विस्तारासह शेती
2. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन
3. पिण्याचे पाणी
4. ग्रामीण विद्युतीकरण, ज्यात वीज वितरणाचा समावेश आहे
खाली दिलेल्या संकेतामधून योग्य उत्तर निवडा.
1
केवळ 1 आणि 2
2
केवळ 2, 3 आणि 4
3
केवळ 1 आणि 3
4
1, 2, 3 आणि 4