पुढील विधानांचा विचार करा-
1. अजातशत्रुच्या राजाश्रयाने राजगिरात झालेल्या पहिल्या बौद्ध परिषदेच्या परिणामी सुत्त पिटक आणि विनय पिटक यांचे संकलन झाले.
2. अशोकाच्या राजाश्रयाने पाटलीपुत्र येथे झालेल्या तिसर्या बौद्ध परिषदेच्या परिणामी बौद्धांचे हिनयान आणि महायान विभाजन झाले.
3. कनिष्कच्या राजाश्रया अंतर्गत काश्मीरमध्ये झालेल्या चौथी बौद्ध परिषदेच्या परिणामी अभिधम्म पिटकाचे संकलन झाले.
1
फक्त 1
2
फक्त 1,2
3
फक्त 1,3
4
फक्त 2,3