खालीलपैकी कोणते विधान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या संदर्भात योग्य नाही?

1
याद्वारे  हे प्रत्येक घरास किमान 100 दिवसांसाठी मजुरीची हमी देण्यात आली आहे.
2
नोकरी शोधणार्‍याचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असावे.
3
कामगार कल्याण व रोजगार मंत्रालय त्यावर लक्ष ठेवून आहे.
4
मनरेगाचे सामाजिक लेखापरीक्षण कार्य हे अनिवार्य आहे.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation