खालीलपैकी कोणते विधान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या संदर्भात योग्य नाही?
1
याद्वारे हे प्रत्येक घरास किमान 100 दिवसांसाठी मजुरीची हमी देण्यात आली आहे.
2
नोकरी शोधणार्याचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असावे.
3
कामगार कल्याण व रोजगार मंत्रालय त्यावर लक्ष ठेवून आहे.
4
मनरेगाचे सामाजिक लेखापरीक्षण कार्य हे अनिवार्य आहे.